01
YD Baba: एक सामान्य तरुणाची असामान्य प्रेरणादायी वाटचाल
आजच्या Instagram, YouTube आणि Reels च्या दुनियेत रोज नवे चेहरे समोर येतात. पण काही मोजकेच चेहरे असे असतात जे खरे वाटतात. जे झूठी स्वप्नं विकत नाहीत, तर खऱ्या समस्या समजून मार्ग दाखवतात. असाच एक नाव म्हणजे YD Baba—एक असा तरुण,...
विचारवृत्त मराठी बातम्या । Vicharvrutt marathi news – Maharashtra News
Read more
वैद्यकीय कोडिंगसारख्या नव्या आणि उच्चभ्रू करिअर संधीवर आधारित पहिले मराठी पुस्तक ‘मेडिकल कोडिंग रोडमॅप’ याचे प्रकाशन नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री मा. शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते पुणे येथे एका प्रेरणादायी सोहळ्यात पार पडले. या ग्रंथाचे लेखक यशोदीप शेटे...
भारतीय संविधान एक असे दस्तऐवज आहे जे भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्या अध्यक्षतेखाली तयार केले गेले. हे 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधान...
आज आपण पाहणार आहोत ते सामान्य आणि बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलं असणाऱ्या गोष्टी. त्यालाच आपण सामान्य वैद्यकीय संज्ञा असे म्हणतो. येथे आपल्याला जर वैद्यकीय काही अवघड शब्द पाहणार आहोत जे कि बऱ्याच वेळेला आपण ऐकतो आणि एका मेकांना सांगतो पण, हे...
“ग्रामीण रोजगाराला चालना: मोदींनी महाराष्ट्रात 511 कौशल्य विकास केंद्रे सुरू केली” परिचय:ग्रामीण समुदायांच्या सक्षमीकरणाच्या महत्त्वपूर्ण उपक्रमात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण महाराष्ट्रात 511 ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन केले आहे. राज्यातील कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी वाढविण्याच्या दिशेने...
काय आहे थायरॉईड? जाणून घ्या T3 T4 TSH त्याचे महत्व (t3 t4 tsh in marathi) Thyroid test आपल्या गळ्यामध्ये हे थायरॉईड असतो , हि एक गाठी च्या स्वरूपात आहे आपण त्याला ग्रंथी असे म्हणतो. याचा आकार लहान...
श्रावणबाळ ही योजना नेमकी काय आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच समाजाचे वेगवेगळे लोक राहतात वंचित आणि निराधार लोकही राहतात निराधार म्हणजे काय निराधार म्हणजेच त्या व्यक्तीला कोणाचाच काहीच आधार नसणे म्हणजेच त्यालाच निराधार असे म्हणतात. निराधार या शब्दाला दुसरा अर्थ म्हणजे घरी आपल्या...
जगद्गुरू जनार्धन स्वामी कोण होते ? भारतीय संस्कृतीमध्ये महाराष्ट्र हि संतांची भूमी बऱ्याच काळापासून हि लाभलेली आहे त्यात एक संत म्हणजे कर्मयोगी जगद्गुरू स्वॉमी ( मौनगिरी महाराज हे होय ) त्यांचे प्रमुख कार्य म्हणजे श्री क्षेत्र जातेगाव वेरूळ त्रंबकेश्वर नाशिक कोपरगाव...
आता महाराष्ट्र शेतकऱ्यांना शेतीला लागणारी वीज दहा तास वीज देण्यासाठी निर्णय लवकरच घेतल्या जाईल अशी माहिती मिळाली असून सध्या मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्याचबरोबर शेतकरी नेते सिकंदरशहा यांनी...
महाराष्ट्र रोजगार हमी योजना काय आहे ? भारतात बेरोजगारी ही एक गुंतागुंतीची समस्या आहे, जी संधी किंवा कौशल्यांच्या अभावामुळे आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी, बहु-आयामी दृष्टीकोन आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली महाराष्ट्र रोजगार हमी योजना, बेरोजगारीचा सामना करण्यासाठी...