
बलिदान दिन विशेष:संभाजी महाराज 350 वर्षानंतरही न्यायाच्या प्रतीक्षेत, सरकारने जीवनचरित्रावर प्रकाश टाकावा, मिटकरींचा लेख
आज रोजी शंभूराजांच्या हौतात्म्याला ३५६ वर्ष पूर्ण झालीत. मात्र, अद्यापही त्यांच्या उज्ज्वल जीवनचरित्रावर महाराष्ट्र शासनाने प्रकाश टाकला नाही. विधिमंडळ परिसर व मंत्रालयात त्यांचे तैलचित्र लावण्याचाही प्रयत्न झाला नाही. शासकीय मुद्रणालयात त्यांचे अधिकृत चित्र...
ओपिनिअन | दिव्य मराठी
Read more