01
अमर हबीब यांचा कॉलम:यंदाही का करावा लागतो आहे अन्नत्याग?
19 मार्च 26 रोजी (या वर्षीही) मला अन्नत्याग/उपवास करणे भाग पडले आहे. कारण या वर्षीही महाराष्ट्रात दोन हजाराहून अधिक शेतकऱ्यांनां आत्महत्या करणे भाग पडले आहे. त्या थांबविण्यात मी कमी पडलो. सरकारकडून शेतकरीविरोधी कायदे...
ओपिनिअन | दिव्य मराठी
Read more